पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा मानसशास्त्र कडे...

  लिहिताना,वाचताना,जगताना,बोलताना मला जीवन हा शब्द खरंच खूप अनमोल वाटतो. गंमत म्हणजे जीवनाचे वेगवेगळे टप्पे माणूस त्याच्या आयुष्यात जगातअसतो. व्यक्ती तितक्या प्रवत्ती म्हणता ते अगदी खर आहे ! लहानपणी एक काळ असतो जिथे तो प्रचंड गुणी असतो. सभोवतालच जग जस भासत तसा तो विचार करायला लागतो.त्याला कारणही तशीच असता, तेच लहानपणीचे विचार जे आईवडील नेहमी त्याच्या कानावर घालत असता अन् त्याचप्रमाणे त्याचीदेखील जीवन पद्धती घडत जाते. काही जण मनाने हळवे तर काहीजण कठोर असता. लहानपणी अनेक वेळा आईवडील रागवता ,वाईट बोलता अश्यावेळी मात्र त्याचे मन दुखवते आणि विचार करायला लागते खरंच आपण इतके वाईट आहोत का ?बराचवेळ काही चुकले तर आई बोलते तू नालायक आहे अश्या वेळी मुल विचार करायला लागत खरंच आपण किती मंद आहोत बरीच कामे आपल्याला जमत नाहीत.आई बोलते तसा आपला लहान भाऊ किती हुशार! आपणच असे कसे ? अस एकदा नाही अनेकदा घडत जातं याने मुल केवळ कमजोरच नाहीतर निराश होत जाता. प्रत्येकवेळी आईवडिलांचा हेतू वाईटच असतो असे तर नसते पण प्रत्येक मुल हे खमकेच असता अस पण नाही ना..याचा विचार जरूर व्हायला हवा. मुलांना ओळखू...